मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे. ...
सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. ...
शासनाच्या अल्पबचत योजनांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यामातून काम करणाऱ्या नागपुरातील काही अभिकर्त्यांचा हिशेब योग्यरीत्या जुळत नाही. त्यांचा टीडीएस कापण्यात आला, पण त्यांना रिफंड मिळालेला नाही. ...
नवरात्रात मध्य प्रदेशातील मय्यर येथे मोठी यात्रा भरते. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक मय्यरला दर्शनासाठी जातात. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या १० रेल्वेगाड्यांना रेल्वे प्रशासनाने मय्यर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई - साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी, पवारांनी उदयनराजेंना ... ...