जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र, प्रारंभी दुष्काळी परिस्थिती व नंतर विधानसभा निवडणूकीचे कारण देऊन शासनाने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती. परिणामी आरक्षण ही जाहीर केले नव्हत ...
सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही वीज नसल्याने शेतकरी पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही. मुख्य लाईनपासून एखाद्या शेतकऱ्यांचे शेत पुष्कळ दूर असेल तर केवळ एका शेतकऱ्यांला शेकडो वीज खांब उभारून वीज पुरवठा करणे शासनालाही शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने स ...
१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटाप ...
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. पर ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जा ...
झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो. झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर ...
अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस ल ...
लाभार्थी अद्याप घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. शासन मात्र गुणांकन देऊन प्रतीक्षा यादी गुंडाळून मोकळे झाले. यासाठी कोटा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात व गावखेड्यात विस्ताराने वाढलेली लोकसंख्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, घरांचे विस्तारीकरण शिल्लक आहे ...
कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात ...
माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तल ...