राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली. ...
पूर्वीच्या तुलनेत पत्रकारितेचे स्वरुप बदलले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या स्वरुपानुसार पत्रकारिता करावी. त्यामुळे सत्य निश्चितच पुढे येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे केले. ...
युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. ...
चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ साली वकिलीची पदवी घेऊन बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जाऊन विराजमान होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. मात्र न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूप ...
सिंचनाची सर्व कामे त्वरित सुरु करावी या विषयावर सविस्तर चर्चा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली. ...