सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा ...
मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव ...
आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे काम १९८६ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पात येणाºया पाण्याची उपलब्धता व जिल्ह्यातील बिगर सिंचनाच्या मागणीत सतत होत असलेली वाढ लक्षात घेऊन धामच्या सांडव्याची उंची १.९० मिटरने वाढविण्याबाबतचा प्रस्ताव ११ ऑक्टो ...
मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास ...
महाराष्ट्र सरकारने शालय पोषण आहार कर्मचाऱ्यांची थट्टा बंद करावी आणि ताबडतोब ५ हजार रुपये मानधन जाहीर करावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. ...