उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...
भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. ...
हवामान विभागाच्या मुख्यालयाने जोर दिल्यानंतर विशेष परवानगीसह एक अभियंता चिनी उपकरणे घेऊन कारने नागपुरात आला आणि रडार दुरुस्त केले. हे उपकरणे जास्त मोठ्या आकाराचे नाही, पण त्याला चीनमधून बोलवावे लागते. ...
मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती ...
औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रति व्यक्ती ११० रुपये असताना महापालिकेत २१० रुपये तर ग्रामीण भागातील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. खर्चात एवढा फरक का आहे, यावर एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाह ...