नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परं ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाह ...
वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्या ...
रामभाऊ किसन नेवारे (६२) रा. जामठा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आजनगाव-बोंदुर्णी रस्त्यालगतच्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह ...
सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ...
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरब ...
कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशी ...
लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्या ...
कर्टुले-कटोले खाणाऱ्या शौकिनांचा एक वेगळाच वर्ग आहे. कितीही महाग असले तरी ते त्यांना हवेच असतात. भाजी खाल्यानंतर ‘आज कटोल्याची भाजी खाल्ली’ असे अभिमानाने सांगणारेही बरेच आहेत. त्यामुळे या कर्टुल्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. दरातील तेजी व अल्प ...
भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांन ...