लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्य ...
खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंद ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्य ...
जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) ...
नक्षल दमन विरोधी सप्ताह निमीत्त डुग्गीपार पोलीस ठाण्याच्यावतीने ग्राम बाम्हणी-खडकी येथे शुक्रवारी (दि.२४) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मेळाव्याला उपव ...
जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. ...
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या दोन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया सिव्हिल लाईन येथील एका रुग्णाचा समावेश असून तो बिलासपूरवरुन आला आहे. तर दुसरा रुग्ण हा तिरोडा नेहरु वॉर्ड येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामु ...
जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर हे मुख्य पीक घेतात. मागील वर्षी खरीप हंगामात २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर कपाशी, २ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीन आणि ६० हजार १३२ हेक्टवर तुरीची लागवड झाली होती. मागील वर्षी जिल्ह्यात नेमका किती कापूस होईल याचा क ...
प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रिय ...
जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे ...