फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिर ...
जिल्हाभरातून १५ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ९६१ मुलांपैकी ७ हजार २६७ मुले उत्तीर्ण झाली. त्यांची टक्केवारी ९१.२८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे ...
कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाले. यात गोंदिया तालुक्यातील भानपूर व रजेगाव येथील प्रत्येकी एक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक व तिरोडा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ...
सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम को ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल मुदतबाह्य झाला असून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपुल पाडण्यास सांगितले.मात्र जिल् ...
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरग ...
चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना ब ...
कोरोनायनामध्ये दहावीची परीक्षा आणि निकाल याबाबत सारा गोंधळच होता. परीक्षा सुरु असतानाच कोविड-१९ चा प्रकोप वाढायला लागला होता. त्यामुळे परीक्षांवर काहीसा परिणामही झाला. परीक्षा आटोपल्या पण, निकालाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होई ...
हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख ...
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव ...