"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत" ...
महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...
पारनेरच्या घटनेने शिवसेना आणि राष्ट्रवादीत बेबनाव असल्याचं समोर आलं, त्यानंतर महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यानंतर या नाट्यावर पडदा टाकण्यात आला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. ...
राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली (श्रीरामपूर) येथे गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कूलरचा शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...