शहरात मध्यरात्री दीडनंतर हॉटेल, पब, बार सुरू ठेवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. शासकीय नियमानुसार दीडनंतर या आस्थापना सुरू ठेवता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. ...
या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...
प्रेरणादायी कार्याला उजाळा देत राज्य शासन त्यांची स्मृती चिरंतन राहील, यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ...