मराठवाड्यात पंधरवड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे नुकसान, फळबागांसह भाजीपाला पिकांचीही अतोनात नासाडी ...
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची चर्चा होत आहे. या पुस्तकात एक मुद्दा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी गृहमंत्री कुणाला करायचे यासंदर्भातील आहे. ...
Nagpur : नागपूरची एक महिला कर्गिलमधील सीमावर्ती गावातून अचानक बेपत्ता झाली आहे. तिचा १५ वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये एकटाच सापडला असून पोलिस तपास सुरू आहे. ...