शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

या सहा कारणांमुळे जुळतात विवाहबाह्य 'प्रेमसंबंध'

By admin | Updated: September 14, 2016 13:33 IST

ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते.

 
ऑनलाइन लोकमत 
 
या कारणांमुळे विवाहबाह्य संबंध जुळतात. 
 
लवकर लग्न 
ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते. आपल्याला आता पूर्वीसारखे आयुष्य जगता येत नाही. आयुष्यातील उत्साह, मजा संपली आहे अशी त्यांची भावना असते असे लोक विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. 
 
चुकीच्या व्यक्तीबरोबर विवाह 
अनेकजण कुटुंबाच्या, समाजाच्या दबावामुळे लग्न करतात. पूर्णपणे ओळखत नसलेल्या व्यक्तीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतात. पण लग्न केल्यानंतर काहीकाळाने आपण चुकीचा निर्णय घेतल्याची त्यांना जाणीव होते. या दरम्यान अशा व्यक्तींच्या संपर्कात त्यांच्या विचारांशी सुसंगत व्यक्ती  आली तर, तो किंवा ती त्या व्यक्तीच्या जवळ जातात. अशा प्रकरणात मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याची विवाहबाहय संबंधात अखेर होते. 
 
बदलाशी जुळवून घेण्यात असमर्थता 
आपल्या आयुष्यात रोज बदल घडत असतात. अनेकजण त्या बदलांशी जुळवून घेतात पण काहीवेळा गंभीर आजार, मृत्यू, बेरोजगारी, आर्थिक तंगी अशा समस्या हाताळण्यात अपयश आल्यामुळे तो किंवा ती दुस-या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. 
 
पालकत्व 
लग्नानंतर एक मूल झाल्यावर पती-पत्नीच्या नात्यात बदल होतात. पत्नी एक आई बनलेली असते. ती तिचे जास्तीत जास्त मुलाच्या वाढीवर देते. अशावेळी पतीला आपल्याकडे घरात दुर्लक्ष होतेय अशी भावना वाढीस लागते. त्यातून पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतो. स्त्रिया मुलाचा सांभाळ करण्यात इतक्या गुंतून गेलेल्या असतात कि, त्यांना खूप उशिरा याची जाणीव होते. 
 
शरीरसुखात असमाधान 
वैवाहीक जीवनात पत्नी-पत्नीमधील लैंगिक संबंध खूप महत्वाचे असतात. जर लैंगिक संबंध मनासारखे नसतील तर अशा नात्यामध्ये हमखास दुस-या व्यक्तीचा आधार शोधला जातो. 
 
भावनिक दुरावा 
अनेकदा कुटुंब सधन असते. पैशांची कुठलीही अडचण नसते. पण पती-पत्नी भावनिक दुष्टया परस्परांपासून खूप लांब असतात. नात्यामध्ये तो संवाद नसतो त्यावेळी विवाहबाह्य संबंधांची शक्यता जास्त असते. 
 
बदलता प्राधान्यक्रम 
लग्न करणारी जोडपी अनेकदा आयुष्याच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करत नाहीत. बदलत्यावेळेनुसार प्राधान्यक्रम, गरजा बदलत जातात, अधिक स्पष्ट होतात. अशा वेळी विचार पटत नसल्याने खटके उडू लागतात त्यातून नात्यात तिस-या व्यक्तीचा प्रवेश होतो.