शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

विरोधकांचा सन्मान ठेवायचा असतो, खेचायचे नसते- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:43 IST

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर

कोल्हापूर : तुम्ही सत्तेत असलात तरी विरोधकांशी सौहार्दानेच वागले पाहिजे, त्यांचा द्वेष करू नये, असे बंधन लोकशाहीनेच घातले आहे. विरोधक कायमचे शत्रू नसतात. त्यांचा मान ठेवायचा असतो, त्यांना सारखे-सारखे आपल्याकडे खेचायचेही नसते, असा चिमटा काढत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच त्यांना लोकशाहीच्या धड्याची आठवण करून दिली.महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालय उद्घाटन समारंभानिमित्त शनिवारी चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर आले. हा योग साधून साहजिकच दोघांमध्ये शाब्दिक कोट्या रंगल्या. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले, मी काही त्यांना पक्षवाढीच्या शुभेच्छा देणार नाही. त्यांनी राज्यात २३२ वरून २५० आमदार निवडून आणणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ते जरूर आणावेत, माझ्या त्यांना वैयक्तिक शुभेच्छा आहेत; पण हे करताना त्यांनी लोकशाही प्रगल्भ आहे, हे विसरू नये. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी लोकशाही खऱ्या अर्थाने आता प्रगल्भ झाली आहे. मोजक्या राजकीय घराण्यांकडून आता सर्वसामान्यांच्या हातांत सत्तेची केंद्रे जात आहेत.बंद खोलीत चर्चाउद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात तेथेच एका खोलीत चर्चा झाली. अल्पोपाहाराच्या निमित्ताने १० मिनिटे बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस