शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

...आता जिल्हानिहाय कृषी महोत्सव होणार!

By admin | Published: February 09, 2017 5:22 AM

शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय

पुणे : शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच प्रगतशील शेतकऱ्यांशी इतर शेतकऱ्यांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. शेतकऱ्यांचे गट संघटित करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील कृषी व पूरक उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना या महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी पूरक उद्योगाशी निगडित सर्व घटकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)