शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:10 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत महासत्ता आणि विश्वगुरू बनण्याबाबत विधान केले. त्यांनी तरुणांना एक मास्टर प्लॅन सांगितला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारत महाशक्ती आणि विश्वगुरु होऊ शकतो असे सांगत यामागील मास्टर प्लॅन सांगितला. 'जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर जग तुमचे ऐकेल', असंही गडकरींनी सांगितले. 

"जर भारत प्रत्येक क्षेत्रात बलवान झाला तर जग निश्चितच भारताचे ऐकेल. नागपूरमध्ये राष्ट्र निर्माण समिती आयोजित 'अखंड भारत संकल्प दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा

"१९४७ मध्ये या दिवशी देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग झाले होते, म्हणून आपल्याला 'अखंड भारत संकल्प दिवस' आठवतो. आपल्या देशाचे विभाजन अनैसर्गिक होते आणि एक दिवस आपला देश 'अखंड' म्हणजेच एकत्रित होईल हे आपण सर्वजण एक ध्येय म्हणून स्वीकारतो, आजच्या या कार्यक्रमात आपण हा संकल्प करतो",असंही गडकरी म्हणाले.

सशस्त्र दलांचे कौतुक केले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या विविधतेतील एकतेचे कौतुक केले आणि देशाच्या सशस्त्र दलांचेही कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, तसेच "स्वावलंबन" आणि "विश्वगुरू" बनवण्याचा संकल्प केला आहे, असंही ते म्हणाले. हे सर्व संकल्प प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नांनी पूर्ण होतील, असंही गडकरींनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा