शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:58 IST

Narayan Rane Criticize Rahul Gandhi: राहुल गांधी यांना अद्याप महाराष्ट्र कळलेला नाही. राहल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले आहेत का? कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवारी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आत काही तरी असावं लागतं असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीचा दौरा करत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन विधानसभेत दिले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.  त्यानंतर भाजपामधून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवारी होत नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

राहुल गांधींवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, राहुल गांधी यांना अद्याप महाराष्ट्र कळलेला नाही. राहल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले आहेत का? कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवारी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आत काही तरी असावं लागतं असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

दरम्यान, परभणीच्या दौऱ्यात पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की,  "मी आज सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी  पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखवली.  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री पोलिसांना मेसेज देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.       

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस