शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 18:23 IST

NCP Ajit Pawar Group News: राज्यात राजकीय परिवर्तन झाल्यामुळे विकासकामे होत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

NCP Ajit Pawar Group News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार करताना पाहायला मिळत आहे. पैकी एका आमदाराने याबाबत सूचक विधान केले आहे. 

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच सांगितले होते की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असे ट्विट केले होते. यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी भाष्य केले आहे. 

ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार?

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे जे राजकीय दावे केले जात आहेत, त्यावर धर्मरावबाब अत्राम म्हणाले की, आता ते होईल तेव्हा होईल. ऑगस्ट महिन्यात काही परिवर्तन घडेल का? असे विचारले असता, तसे झाले तर चांगलेच आहे. परंतु सध्या जे सरकार अस्तित्वात आहे ते चांगले आहे. भविष्यात काही घडामोडी घडतील की नाही, ते सांगू शकत नाही, असे अत्राम यांनी सांगितले. 

दरम्यान, आधीच्या सरकारच्या काळात आमदारांच्या निधीचे काम सुरू होते. मोठी अडचण नव्हती, परंतु काही स्थगित्या होत्या. आता सगळे सुरळीत झाले आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता राज्यात राजकीय परिवर्तन झाले आहे. निधी येतोय, त्यामुळे विकासकामे होत आहेत, असे अत्राम यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष