शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:35 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेले भाजप-शिवसेना पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे वेगवेगळे झाले. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या महाशिवआघाडीत मुख्यमंत्री कुणाचा असणार अशी चर्चा सुरु असतानाच, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असून आम्हाला कसलीच अडचण नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहेत. तिन्ही पक्षाच्या बैठकांवर-बैठका सुरु आहेत. तर लवकरच या तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात, असे बोलले जात आहे.

तर ज्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपचे साथ सोडली, ते त्यांना महाशिवआघाडत मिळणार का याबाबतीत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. मात्र याविषयाचा खुलासा करताना नवाब मलीक म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेना युतीतून बाहेर पडली आहे. त्यांच्या स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही आमची जवाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे मलीक म्हणाले.

मात्र उपमुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसतर सत्तेत येण्यास तयारच नाही, ते बाहेरून समर्थन देण्याच्या विचारत आहे. परंतु त्यांनी सत्तेत असावे ही आमची इच्छा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात पदावरून कोणतेही वाद होणार नाहीत. तसेच आम्ही बसवून यावर निर्णय घेऊ असेही मलीक म्हणाले.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nawab malikनवाब मलिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस