शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 7:27 PM

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्दे मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.आॅनलाईन विशेष न्यूज

अविनाश कोळी

सांगली : एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा जिल्हा व ग्रामीण मार्गांवरील अपघातांचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.महाराष्ट् राज्य महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी महाराष्ट्रातील जिल्हा व अन्य मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ५ हजारावर आहे. त्यामुळे महामार्गांपेक्षा अन्य मार्ग अधिक धोकादायक बनल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील रस्तेनिहाय अपघातांच्या २0१६ ते २0१८ या तीन वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला, तर एक्स्प्रेस वेवरील अपघातात सरासरी ९५, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात ३ हजार ३00, तर राज्य महामार्गावरील अपघातात ३ हजार २00 लोकांचा बळी जात आहे. तुलनेत अन्य मार्गांवर म्हणजेच जिल्हा, शहरी व ग्रामीण मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे सरासरी वार्षिक प्रमाण ५ हजार ३00 च्या आसपास आहे. महामार्गांवरील वाहनांची गती अधिक असते, म्हणून याठिकाणीच अधिक अपघात होत असतात, असे सर्रास म्हटले जाते. मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. गंभीररित्या जखमी व किरकोळ दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांची संख्या पाहिल्यानंतरही, त्यात जिल्हा, शहरी व ग्रामीण भागातील अपघातांचा प्रथम क्रमांक लागतो. राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील जखमींची संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे अन्य मार्ग सर्वाधिक धोकादायक बनले आहेत.

  • रस्तेनिहाय राज्यातील अपघातांचे प्रमाण...
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१६ एक्स्प्रेस वे २८१ १५१ १५३ २६
  • राष्ट्रीय महामार्ग १0,0८३ ३७३६ ५६६६ ३६७0
  • राज्य महामार्ग ९0५२ ३६३६ ५३८१ २८२६
  • अन्य मार्ग २0,४६२ ५४१२ ११0७३ ७0८९
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१७ एक्स्प्रेस वे ३६0 १0५ १४७ ४४
  • राष्ट्रीय महामार्ग ८८७७ ३५३२ ५३0५ २८५५
  • राज्य महामार्ग ८५0८ ३६२२ ५१९८ २५७६
  • अन्य मार्ग १८१0८ ५00५ ९८१५ ६१८८
  • वर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
  • २0१८ एक्स्प्रेस वे ३५९ ११४ १७४ ३१
  • राष्ट्रीय महामार्ग ८९९६ ३९७४ ५३१३ २९३९
  • राज्य महामार्ग ७७५५ ३४४६ ४६१५ २४१३
  • अन्य मार्ग १८६0७ ५७२७ १0२३३ ५६४७
  • २०१९ ची आकडेवारीही अधिक

 

जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांच्या कालावधित ११ हजार ८७० अपघातांची नोंद झाली असून, त्यात बळी जाणा-यांची संख्या ४५२० इतकी आहे. या आकडेवारीतही महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील मृत्यू व गंभीररित्या जखमी होणा-यांचे प्रमाण अधिक आहे. चार महिन्यांची ही आकडेवारी मागील तीन वर्षांच्या सरासरीइतकीच आहे.कारणांचा शोध घ्यायला हवा 

महामार्गांवरील अपघातांबरोबरच अन्य मार्गांवरील अपघातांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारणांचा शोध घेतल्याशिवाय उपाययोजनांचा आराखडा तयार करता येणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना असल्या तरी, घटनांची कारणमीमांसा प्रथम होण्याची गरज आहे.

 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू