शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

काहीही झालं तरी राज साहेबांसोबतच; औरंगाबाद मनसैनिकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 6:42 PM

वरिष्ठांचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सुद्धा गौतम अमराव म्हणाले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. मात्र मनसेने विधानसभा निवडणुका लढवली किंवा लढवली नाही, तरीही आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा खुलासा औरंगाबदचे मनसे जिल्हाप्रमुख गौतम अमराव यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मनसेने आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतला तरीही आम्ही पक्षाचे काम करत राहणार आहोत, असे अमराव म्हणाले.

त्याच बरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष वाढवण्याचे काम सुरु असून, शहरातील मनसेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीत बाबत राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे पक्षासाठी काम करणार आहोत. त्यामुळे वरिष्ठांचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सुद्धा गौतम अमराव म्हणाले.