शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 19:56 IST

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला असं त्यांनी भाषणात म्हटलं.

मुंबई – ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक हरी नरके यांचं अलीकडेच निधन झाले. नरके यांच्या निधनानं सामाजिक चळवळीला मोठा फटका बसला. नरकेंना श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत मंत्री छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. हरी नरकेंच्या आठवणीत भुजबळ ढसाढसा रडले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आम्ही सगळे कार्यक्रमात होतो. तेव्हा अचानक आमचे सहाय्यक मला कानात येऊन सांगतात, हरी नरके बैठकीसाठी निघाले होते पण त्यांना वाटेतच वांत्या झाल्या असा फोन आला. मी म्हटलं मी येतो बघायला पण समोरून सांगितले ते गेले. माझ्या तोंडातून शब्द फुटेना, डोकं बधीर झाले. काही सांगितले त्यावर विश्वास बसेना, समीर हॉस्पिटलला पोहचला. त्यालाही डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली. फुले, शाह, आंबेडकर या पुरोगामी लढाईत....असं बोलताना मध्येच भुजबळांना अश्रू अनावर झाले. त्यांना पुढे काहीही बोलता आले नाही. डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला. याच हॉलमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले. फुले, शाहू आंबेडकर म्हटल्यावर कुणालाही अंगावर घ्यायला आणि लढायला तयार, पण नुसतं लढायचं म्हणजे काही अभद्र शब्द वापरून किंवा असं नाही तर पुराव्यासहित..प्रबोधनाच्या चळवळीची सुरुवात करायची असेल तर स्वत:पासून करायची असं त्यांनी सांगितले म्हणून ते आईला बोलले, मी काहीही करेल, मी आंतरजातील विवाह करेल, मुलगी तू ठरव आणि त्या लग्नाला प्रत्यक्ष पु.ल देशपांडे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनीच सगळे केले अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ