शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’ 

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2025 09:03 IST

सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

साेलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत खरीप हंगामात मका, सोयाबीन, उडीद, तूर, मूग ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. पुरामुळे शेतकऱ्यांचा हंगाम पाण्यात गेला आहेच, त्याचबरोबर उत्पादन कमी होऊन  तेलबिया व कडधान्याचा तुटवडा  जाणवणार असून  त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसणार आहेत.

‘ऐश्वर्या कोलम’ही कडाडणारविदर्भातील पिकांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गडचिरोलीमध्ये भाताचे ‘ऐश्वर्या कोलम’ वाण मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोल्हापुरात या तांदळाला ग्राहकांची पसंती जास्त असल्याने आगामी काळात तो कडाडण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तवली जात आहे.

मराठवाडा, सोलापूरमधील खरीप पिकांचे नुकसान पाहता त्याचा कडधान्यांसह खाद्यतेलाच्या दरावर भविष्यात परिणाम होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भात पिकाला फटका बसल्याने तांदळाचे दरही वाढू शकतात.सदानंद कोरगावकर, कडधान्य व्यापारी, कोल्हापूर.

जिल्हानिहाय खरिपातील पीक क्षेत्र, हेक्टरजिल्हा         मका          सोयाबीन       तूर            उडीद      मूगसोलापूर      ५३,७६४    ९१,४४८        ९९,०००    ८०,५१७    ९३०धाराशिव     ६,५२३       ४,५९,९४३    ३१,०३६    २५,६८३    ५,२७७लातूर          २,२०१        ४,९२,१४४    ६३,८९५    २९,००८    ४,५८१

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada floods impact; Maharashtra faces inflation's sting on food prices.

Web Summary : Floods in Marathwada destroy crops, potentially spiking prices of pulses, edible oil, and rice ('Aishwarya Kolam'). Solapur, Latur, and Dharashiv districts are heavily impacted, leading to anticipated shortages and market volatility.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाfloodपूरRainपाऊस