शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणातून सकाळी 8.40 वाजता जायकवाडीसाठी 4250 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर मुळा धरणातून सहा हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात आले. 

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नगर, नाशिक जिल्ह्यांतून विरोध होत होता. प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 9 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे. 

मुळा धरणातून जायकवाडीसाठी आज सकाळी नऊ वाजता सहा हजार क्युसेक्सकने 11 दरवाज्यातून ( मो-या) पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता आठ हजार तर रात्री बारा वाजता  12 हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्यापूर्वी तीन वेळा भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी कळ दाबून नदी पात्रात पाणी सोडले. जायकवाडीसाठी तीन दिवसात 1 हजार 9 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.  धरणाची साठवण क्षमता 26 हजार दलघफू आहे. 

निळवंडेतून जायकवाडीला 4250 क्युसेकने 5 मोऱ्यांमधून पाणी सोडण्यात आले. दर दोन तासांनी यामध्ये वाढ केली जाणार आहे. 

 

जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाNashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई