शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

‘बारावी’ला संविधानिक शिक्षण अनिवार्य करा, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 05:51 IST

इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील

पुणे : भारतीय राज्यघटनेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता राज्यात बारावीच्या परीक्षांसाठी त्या-त्या भाषेमधून संविधानिक शिक्षणाचा ५० गुणांवर आधारित पेपर अनिवार्य करावा. शिक्षकांसाठी सांविधानिक मूल्यांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशी विनंती करणारे पत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.या तज्ज्ञ मंडळींमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी, डॉ. यशवंत मनोहर, विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. वामन केंद्रे, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, प्रज्ञा दया पवार, शाहीर संभाजी भगत, सुषमा देशपांडे, सुभाष वारे, डॉ. महेश केळुस्कर, आनंद पटवर्धन आदींचा समावेश आहे.इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील, यासाठी याची अंमलबजावणी करावी, असे पत्रा म्हटले आहे.शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत. संविधान हा विषय काहीसा किचकट असल्याने तो कशा पद्धतीने शिकविला जावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे. नागरिकांचे सांविधानिक शिक्षणाबाबत प्रबोधन करणे हा यामागील हेतू आहे.- प्रा. हरी नरके 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र