शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘बारावी’ला संविधानिक शिक्षण अनिवार्य करा, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 05:51 IST

इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील

पुणे : भारतीय राज्यघटनेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता राज्यात बारावीच्या परीक्षांसाठी त्या-त्या भाषेमधून संविधानिक शिक्षणाचा ५० गुणांवर आधारित पेपर अनिवार्य करावा. शिक्षकांसाठी सांविधानिक मूल्यांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशी विनंती करणारे पत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.या तज्ज्ञ मंडळींमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी, डॉ. यशवंत मनोहर, विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. वामन केंद्रे, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, प्रज्ञा दया पवार, शाहीर संभाजी भगत, सुषमा देशपांडे, सुभाष वारे, डॉ. महेश केळुस्कर, आनंद पटवर्धन आदींचा समावेश आहे.इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील, यासाठी याची अंमलबजावणी करावी, असे पत्रा म्हटले आहे.शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत. संविधान हा विषय काहीसा किचकट असल्याने तो कशा पद्धतीने शिकविला जावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे. नागरिकांचे सांविधानिक शिक्षणाबाबत प्रबोधन करणे हा यामागील हेतू आहे.- प्रा. हरी नरके 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र