शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:34 IST

"भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, हीच सर्वसामान्यांची इच्छा होती."

मुंबई- एकीकडे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय गोंधळावर बोलणे टाळले, पण शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्यासोबत शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे काही नेतेही उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आज आम्ही सर्व इथे बाळासाहेब ठाकरेंना वंदन करायला आलो आहोत. हे शक्तिस्थळ आहे, प्रेरणास्थळ आहे. इथे आल्यानंतर उर्जा मिळले, प्रेरणा मिळते. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय. हे सरकारसुद्धा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही वर्षभरापूर्वी त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन केले."

"भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वसामान्यांच्या मनात होते. तेच आम्ही वर्षभरापूर्वी केले. बाळासाहेबांच्या, दिघेसाहेबांच्या आदर्शावर, त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब नेहमी सर्वसामान्यांच्या पाठिशी नेहमी उभे राहायचे, हे सरकारदेखील सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. हीच आमच्या कामाची पोचपावती आहे," असं शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष