शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Maharashtra Government Video: 'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:15 IST

Maharashtra Government: नंदुरबार तालुक्यातील कारली गावातील शिवसैनिकांने मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले.

नंदुरबार - राज्यातील राजकीय परिस्थिती एकदम बदलली असून महायुतीत फूट पडली असून महाआघाडीची ताकद वाढली आहे. शिवसेनेने महाआघाडीला सोबत घेऊन महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करायचा चंग बांधला आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक ठिकाणची गणिते बिघडली आहेत. काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाला विरोधही दर्शवला आहे.

नंदुरबार तालुक्यातील कारली गावातील शिवसैनिकांने मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी या शिवसैनिकास टॉवरवरुन खाली उतरविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तुकाराम भिका पाटील असं या शेतकरी शिवसैनिकाचं नाव असून 2003 ते 2013 पर्यंत आपण कारली गावतील शिवसेनेचा शाखाप्रमुख राहिल्याचं पाटील यांनी म्हटलंय. आम्हाला आघाडीच सरकारचे घोटाळे नकोत, यापूर्वी खूप भोगलंय. महाराष्ट्राने युतीला भरभरून प्रेम दिलंय, त्यास लाथाडू नका हा जनादेशाचा अपमान आहे, असे या पत्रात शिवसैनिक पाटील यांनी म्हटलंय. भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र येत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनवावं, अशी अपेक्षा या आंदोलक शिवसैनिकाने व्यक्त केली आहे. त्यासाठी, थेट मोबाईल टॉवरच्या टोकाला जाऊन आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आंदोलक शिवसैनिकाला खाली उतरवले आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसnandurbar-acनंदुरबारUddhav Thackerayउद्धव ठाकरे