शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले; आता अजित पवारांसोबत फक्त एक आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 08:54 IST

आता केवळ एक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.शनिवारी सकाळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे १३ आमदार होते. मात्र त्याच दिवशी यातले बहुतांश आमदार त्याच दिवशी माघारी परतले. कालपर्यंत ५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते. त्यातील अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नितीन पवार हे तीन आमदार मुंबईत परतले आहेत. त्यामुळे आता केवळ दोन आमदार आता राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत. त्यातील एक स्वत: अजित पवार आहेत. अजित पवारांसोबत गेलेले अण्णा बनसोडे यांच्याशी राष्ट्रवादीचा संपर्क होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना माघारी आणण्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना शनिवारी सकाळी अजित पवारांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. अजित पवार थेट भाजपासोबत गेल्यानं मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर काल अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे ट्विटरवरुन आभार मानले. मात्र यानंतर लगेचच आपण राष्ट्रवादीतच असून शरद पवारच आपले नेते असल्याचं ट्विट करत गुगली टाकली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस