शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंसाठी पुन्हा 'अनाकलनीय' निकाल लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 21:47 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकीय इतिहासात पहिल्यांदा एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं, राज्यभरात ६०. ४८ टक्के मतदान झालं आहे. त्यापूर्वी विविध चॅनेल्सने घेतलेल्या एक्झिट पोलमधून राज्यभरात महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. तर महाआघाडीलाही जेमतेम ६० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या सर्व एक्झिट पोलमध्ये मनसेला कुठेही जागा मिळताना पाहायला मिळत नाही त्यामुळे राज ठाकरेंसाठी पुन्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल अनाकलनीय निकाल लागणार? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकीय इतिहासात पहिल्यांदा एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. राज्यभरात मनसेने १०१ उमेदवार उभे केले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी राज ठाकरेंच्या सभा झाल्या, राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत होती. मात्र यंदाही या गर्दीचं मतात रुपांतर होताना दिसत नसल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर येत आहे. 

या पोलनुसार मनसेने माहिम, कल्याण ग्रामीण, कोथरुड या तीन ठिकाणी अटीतटीची लढत दिली आहे. मात्र येथेही जागा सत्ताधारी पक्षाच्या हातात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या जागांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा धरली आहे त्याठिकाणीही मनसेचा पराभव होईल असं सांगण्यात येत आहे. एकंदर पाहता राज्यातील यंदाची निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची निवडणूक होती. मात्र पोलनुसार मनसेला मिळालेलं अपयश पुन्हा दिसून आलं आहे. मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल. 

मनसेने २००६ साली पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या ३ वर्षात राज्यात मनसेने १३ आमदार निवडून आणले होते. तर २०१४ च्या मोदीलाटेत मनसेला १ आमदार जिंकता आला होता. मनसेच्या एकमेव आमदारानेही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मनसेच्या हाती काहीच शिल्लक नव्हतं. अशातच २०१९ ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. मात्र राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओमुळे राज्यभरात सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पण लोकसभा निवडणुकीतही मनसेच्या सभांचा फायदा झाला नसल्याचं दिसून आलं. या निवडणुकांच्या निकालावर राज ठाकरेंनी अनाकलनीय या एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही मनसेची प्रतिक्रिया अनाकलनीय असेल का? की निकालांमध्ये चित्र बदलेलं असेल हे २४ तारखेला स्पष्ट होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना