शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

Maharashtra Election 2019: शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे;सर्व आजरांवर रामबाण उपाय कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 19:42 IST

भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.

मुंबई: महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणुक राज्यामधील स्थानिक प्रश्नापेक्षा काश्मीरचा मुद्यावर लढवणार असल्याचे संकेत भाजपाकडून देण्यात आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. मात्र भाजपाच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व उपायांवर रामबाण उपाय असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने कार्टूनद्वारे भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. यामध्ये आजारी शेती, आजारी उद्योग, आजारी आरोग्यव्यवस्था, आजारी रोजगार कितीही असूदे आमच्याकडे या सर्व आजारांवर रामबाण उपाय कलम 370 असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ३०० खासदारांचं बळ दिलं. त्यानंतर अवघ्या ५ महिन्यांत काश्मीरमधील कलम ३७० हटवलं, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहां यांनी बीडमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असल्याचे देखील अमित शहांनी यावेळी बोलताना सांगितले होते. 

शरद पवारांनी याआधी सीमेवर पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर भाजपाला त्याचा लाभ मिळाला म्हणूनच भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली. तसंच पुन्हा पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्की आहे', असे वक्तव्य देखील शरद पवारांनी केले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019