शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019: शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे;सर्व आजरांवर रामबाण उपाय कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 19:42 IST

भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.

मुंबई: महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणुक राज्यामधील स्थानिक प्रश्नापेक्षा काश्मीरचा मुद्यावर लढवणार असल्याचे संकेत भाजपाकडून देण्यात आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. मात्र भाजपाच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व उपायांवर रामबाण उपाय असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने कार्टूनद्वारे भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. यामध्ये आजारी शेती, आजारी उद्योग, आजारी आरोग्यव्यवस्था, आजारी रोजगार कितीही असूदे आमच्याकडे या सर्व आजारांवर रामबाण उपाय कलम 370 असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ३०० खासदारांचं बळ दिलं. त्यानंतर अवघ्या ५ महिन्यांत काश्मीरमधील कलम ३७० हटवलं, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहां यांनी बीडमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असल्याचे देखील अमित शहांनी यावेळी बोलताना सांगितले होते. 

शरद पवारांनी याआधी सीमेवर पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर भाजपाला त्याचा लाभ मिळाला म्हणूनच भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली. तसंच पुन्हा पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्की आहे', असे वक्तव्य देखील शरद पवारांनी केले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019