शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:28 IST

Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.

विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरु झाला असून काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए, कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. यावर कोणी विरोधकच समोर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आखाडा खोदायला येताय का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  

अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यातील उद्योगधंदे आलेले असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते आज युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे, तरी देखील राज्य सरकार गाफील आहे. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राची स्वप्न लोकांना दाखवण्यात आली होती, मात्र या माध्यमातून नोकरी कोणालाच उपलब्ध झाली नसल्याची टीका त्यांनी भाजपा सरकारवर केली. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घालून पाकिस्तानमधून कांदा आयात करायला सुरुवात केली असल्याचे देखील अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले. सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी देशाच्या पंतप्रधानांना दहा सभा तर गृहमंत्री अमित शहांना वीस सभा घ्यावा लागतात. यामध्येचं भाजपा सरकारचे अपयश दिसून येतं असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळेमध्ये एखाद्या पोरालां फटकारलं की तो पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, अशीच परिस्थिती मुख्यमंत्र्यांवर आली तर नाही ना? असा टोला देखील अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsinnar-acसिन्नरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा