शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:46 IST

Maharashtra Assembly Election 2024: काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

मागच्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट महायुती सरकारमध्ये राहणार की नाही याबाबबत राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित तवार हे तडकाफडकी निघून गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तडकाफडकी निघून जाण्यामागचं नेमकं कारणं अजित पवार यांनी सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 

याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, असं काहीही घडलेलं नाही. वृत्तवाहिन्यांना २४ तास काही ना काही दाखवायचं असतं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने बातम्या सोडल्या जातात. काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझा कार्यक्रम होता. १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. मात्र ती काही कारणानं उशिरा सुरू झाली. तर १ वाजता माझं विमान होतं. कॅबिनेट उशिरा सुरू झाल्याने ११.३० ते १ वाजेपर्यंत मी तिथे थांबलो. मात्र १ वाजता माझं जाणं गरजेचंच होतं. त्यामुळे मी १२.३० ला तिथून निघालो. विमानानं नांदेडला पोहोचून पुढे हेलिकॉप्टरनं अहमदपूरला जायचं होतं, असे अजित पवार यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, अहमदपूरला अगदी साधेपणाने शेतकरी मेळावा संपन्न झाला. काल एक दु:खद घटना घडली होती. त्यामुळे कुठलंही स्वागत स्वीकारलं नाही. तिथे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कार्यक्रम आटोपल्यावर मी परत मुंबईला आलो, असेही अजित पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४