शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भर उन्हात उमेदवार मतांसाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:04 IST

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

मुंबई - प्रत्येक निवडणुकीत उमेदवार वीज, पाणी, रस्ते देणार म्हणून आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख करत असतात. उमेदवार निवडून आला की दिलेल्या आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडतो. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मात्र उमेदवारांची गोच्ची पाहायला मिळत आहे.  भर उन्हात उमेदवार प्रचारासाठी गावो-गावी फिरत आहेत. मात्र नागरीक उमेदवारापेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व देताना दिसत आहेत.  

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी होणारी हेळसांड यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारीविषयी प्रचंड रोष दिसत आहे.

औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार यांना शहरातील पाणी टंचाई मुळे नागरिकाच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. पाणी टंचाईमुळे उमेदवारांना पराभवाची भीती जाणवत आहे. त्यामुळेच युतीच्या शिष्ठमंडळाने विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन पाणी टंचाईवर नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.    

परभणी लोकसभा मतदारसंघात ही तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारात दंग आहे तर दुसरीकडे नागरीक पाण्यासाठी तंग आहेत.

महाराष्ट्रातील मराठवाड्याप्रमाणे आनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पिण्याची पाणी टंचाई सुद्धा वाढत चालली आहे.  उमेदवार मतासाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा