शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 11:50 IST

या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वच ठिकाणी धूळ चारली. महाराष्ट्रात ही काही वेगळा निकाल आला नसून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला ४८ जागांपैकी फक्त ६ जागांवर विजय मिळवता आले आहे. या पराभवानंतर आज पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिलीच संयुक्त बैठक पार पडणार आहे. मुंबईत आज ही आढावा बैठक होणार असे सांगण्यात येत आहे.

या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एवढ्या मोठ्याप्रमाणात पराभव का झाला, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. भाजप विरोधात वातावरण असताना सुद्धा महाआघाडीला अपयश येण्याचे कारणे कोणती आहेत, यावर चर्चा होणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला आहे त्यावर देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते.

महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी अवघ्या ५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ ठिकाणी काँग्रेसला समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्या, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय बदल करायला पाहिजे याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणSharad Pawarशरद पवार