शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सरकारी वकिलांच्या मुदतवाढीत ‘लॉबिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 4:27 AM

निकष डावलून काहींना मुदतवाढ; दोषसिद्धीचा दर अवघा ५-६ टक्के असूनही नियुक्ती

- राजेश निस्तानेयवतमाळ : सत्र न्यायालयांमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून काम करणाऱ्या वकिलांना मुदतवाढ देताना शिक्षेच्या प्रमाणाचा (कनव्हीक्शन रेट) निकष अनेक ठिकाणी डावलला गेला आहे. चांगला रेट असतानाही कुणाला सेवा खंडित करून घरी बसविण्यात आले, तर कुणाला अवघा पाच-सहा टक्के दोषसिद्धीचा दर असताना केवळ ‘लॉबिंग’मुळे पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप होत आहे.सहसा राज्यात ज्या पक्षाचे-विचारधारेचे सरकार त्या पक्षाशी जवळीक ठेवणाºया वकिलांच्या नियुक्तीकडे कल राहत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांना पुनर्नियुक्ती देताना त्यांनी हाताळलेल्या खटल्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे असा निकष गृहविभागाच्या १२ मे २०१५ च्या आदेशानुसार निश्चित करण्यात आला आहे. मात्र तो डावलून मुदतवाढ दिली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.२५ टक्क्यापेक्षा अधिक शिक्षेचे प्रमाण असताना एका महिला सरकारी अभियोक्त्याला पुनर्नियुक्ती दिली गेली नाही. कामाच्या बाबतीत त्यांची असलेली आक्रमकता बचाव पक्षाला अडचणीची ठरत असल्याने त्यांना थांबविले गेल्याचे बोलले जाते. तर त्याच वेळी अवघा सहा टक्के दर असलेल्या एका सरकारी अभियोक्त्याला मुदतवाढ दिली गेली. अशी काही उदाहरणे विदर्भात पुढे आली आहेत.मुख्यमंत्र्यांनी घेतला होता आढावामुख्यमंत्र्यांचा न्यायालयीन खटल्यांमध्ये दोषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकडे अधिक कल आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथे या संबंधीचा आढावा घेतला होता. तेव्हा फितूर होणाºया साक्षीदारांवर कारवाई होत नसल्याने हे प्रमाण वाढत असल्याचे व त्यातून दोषसिद्धीचे प्रमाण घटत असल्याचीबाब त्यांच्या निदर्शनास आली. तेव्हा अशा फितूर साक्षीदारांना चाप लावण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेत काय सुधारणा करता येईल, याचा अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी मुंबईतील उच्चपदस्थांना दिल्या होत्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार