शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

...तर कायद्याचे राज्य कोसळेल, सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 06:41 IST

आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला.

पुणे : आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला.भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारती विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रबोधन व्याख्यानमालेत मिस्रा बोलत होते. या वेळी न्यू लॉ कॉलेज आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उद्घाटनही सरन्यायाधीश मिस्रा यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते.सरन्यायाधीश म्हणाले की, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करीत समाजाची उभारणी व्हावी. लोकशाहीत प्रत्येक अधिकाराला महत्त्व आहे, पण सर्वच अधिकार परिपूर्ण नाहीत. मात्र, हक्क आणि अधिकारांच्या बाबतीत कोणतीही तडजोड झालेली नाही. आपण सध्या लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहात आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण जागृत राहिले पाहिजे.आपल्याकडे घटनात्मक लोकशाही आहे. राज्यघटनेच्या संरचनेत संरक्षित हमी मिळणे हे कोणत्याही लोकशाही व मुक्त समाजाची लक्षणे आहेत. आपल्याकडे नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले आहेत, पण त्या अधिकारांचा वापर घटनेच्या चौकटीत व्हावा, असेही सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी स्पष्ट केले.पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागांत उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कामांचेही सरन्यायाधीशांनी कौतुक केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्रा