शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Jayant Patil: "ज्या बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं, त्यांच्याच घरावर जाऊन...", जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 15:50 IST

Jayant Patil:"महाराष्ट्राने इतके घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही, सरकार पाडण्यासाठीच भाजपची धडपड सुरु."

औरंगाबाद: राज्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील परिस्थितीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला. "राज्याने इतकं घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांपासून किती सन्मानाने राहिलेला आहे. पण, आता वातावरण खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयन्त केला जातोय," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

'बाळासाहेबांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं'ते पुढे म्हणाले की, "सध्या राज्याच्या राजकारणात अराजकता माजली आहे. काहीच करता येत नसल्याने भाजप त्यांच्याच आमदार आणि खासदारांना या गोष्टी करायला लावत आहेत. सरकार पाडण्यासाठीच त्यांची ही धडपड सुरु आहे. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्त्व शिकवलं, त्यांच्याच दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणत असाल, तर है दुर्दैव आहे, असंही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या कृत्याचं समर्थनयावेळी जयंत पाटलांनी शिवसेनेच्या कृत्याचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, "कुणी थेट कुणाच्या घरात शिरले तर स्वसंरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. शिवसेनेने यापूर्वी अनेक तीव्र आंदोलने केले आहेत, त्यामुळे आताचे कृत्य सौम्य आहे. भाजपच्या कृतीवरुन ते किती खालच्या स्तरावर राजकारण करतंय, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काहीही करुन विरोधकांना राज्यातील सत्ता मिळवायची आहे, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे सर्व उपाय करुन झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असा प्रयत्नही दिसत आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस