शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon, Sangli Election Results: मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावर विश्वास- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:04 IST

जळगाव, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

मुंबई- राज्यातील मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील घवघवीत यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जळगाव आणि सांगली महापालिकेत भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगली आणि जळगावातील जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही तेथील जनतेचे आभारी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा मोर्चांवरही भाष्य केलं. 'सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. मात्र हा प्रश्न आता निर्माण झालेला नाही, हे जनतेला माहित आहे. हा प्रश्न 40 ते 50 वर्ष जुना आहे, याची कल्पना जनतेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकार सोडवेल, असा विश्वास राज्यातील जनतेला आहे,' असं फडणवीस म्हणाले. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. जनतेनं दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस