शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 6:03 AM

subramanian swamy : एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर अंतर्गत सुरक्षा आणि विदेशी मुद्यावरून टीका करीत असतात. त्यांनी मोदी सरकारला चीनच्या डावपेचांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.

एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत. यादरम्यान, लडाखस्थित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएलसी) भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत नसल्याचा दावा करणाऱ्या एका अहवालावर स्वामी म्हणाले की, “मला असे जाणवत आहे की, संघर्षाच्या ठिकाणावरून फक्त भारत मागे व चीन पुढे सरकला आहे.”

ट्विटरवर एका यूजरने सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करताना म्हटले की,“संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीन यांना आपल्यातील तणाव कमी करायचे आहे.” यूजरने ट्विटमध्ये एक अहवालही शेअर केला. त्यात म्हटले की, लडाखस्थित नियंत्रण रेषेवर दोन्ही देशात स्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी म्हटले की,“आता मला जाणवत आहे की, फक्त भारताने माघार घेतली. ”

जबाबदारी घेतली नाही- चीनविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्वामी यांनी सतत म्हटलेले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी म्हटले होते की, चीन भारत आणि भूतानची जमीन बळकावत आहे. - या परिस्थितीत घाबरून जाऊन चीनला उत्तर दिले जाऊ शकत नाही. काही दिवसांनी स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करीत ट्विटरवर म्हटले होते की, या सरकारमधील कुणीही चीन लडाखमध्ये भारताची जमीन बळकावत असताना त्याला अडविण्याची जबाबदारी घेतली नाही.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीIndiaभारतchinaचीन