शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:28 AM

सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  

मुंबई : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  स्कायमेटकडील माहितीनुसार,प्री मान्सून हंगामास आता दोन महिने उलटले आहेत. तिसऱ्या महिन्याची सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही राज्यात पावसाची शक्यता आहे. परिणामी, तापमानात वाढ होणार नाही. तरीही मध्य भारतात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मालेगाव सर्वाधिक उष्णमालेगावची देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य भारतातील काही शहरांचा पारा घसरला आहे. ४५ अशांपर्यंत दाखल झालेले कमाल तापमान ४३ अंशापर्यंत खाली घसरले आहे.कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मालेगाव (महाराष्ट्र) - ४३.६, अकोला (महाराष्ट्र) - ४३.४, जळगाव (महाराष्ट्र) - ४३, खरगौन (मध्यप्रदेश) - ४३, फलोदी (राजस्थान) - ४३,दुर्ग (छत्तीसगढ) - ४२.८, मेडक (तेलंगणा) - ४२.६, जैसमलर (राजस्थान) - ४२.५, खंडवा (मध्य प्रदेश) - ४२.५, आदिलाबाद (तेलंगणा) - ४२.३

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान