शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:50 AM

शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे केले.३० दिवसांत दुष्काळाबाबत घोषणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुक्ताई साखर कारखान्याचा चौथा गळीत हंगाम व १२ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी त्यांच्या हस्ते झाला.राज्यात अनेक भागांत पाऊस कमी झाला आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३० दिवसांत शासनाला अहवाल प्राप्त होताच दुष्काळाची घोषणा करण्यात येईल. दुष्काळी भागाला त्याचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले. शेतकºयांकडे १४ हजार कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीपूरक उद्योग व तंत्रशुद्ध शेतीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.कर्जमाफी संदर्भातील रक्कम वळविण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच शेतकºयांना पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरी