शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 2, 2020 18:18 IST

महाराष्ट्रात उद्या ( दि ३ ) भव्य मोर्चे व रास्ता रोकोच्या यांच्या माध्यमातून हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

पुणे : केंद्र सरकारच्या दुरुस्ती केलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरूनच सरकार व शेतकरी आमने सामने आले आहेत. त्यामुळे देशभर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापलॆ आहे. त्याच धर्तीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्य समितीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतानाच गुरुवारी (दि. ३) महाराष्ट्रात आंदोलन छेडणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, या निर्णयावरून भाजपाने किसान संघर्ष समन्वय समितीवर खरमरीत शब्दात टीकास्त्र सोडले आहे. 

महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना आणि मजूर वर्ग, कामगार या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या गुरुवारी होंत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहे. या दरम्यान भव्य मोर्चे व रास्ता रोकोच्या यांच्या माध्यमातून हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. याच किसान संघर्ष समन्वय समितीच्या भूमिकेवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंबंधी एक ट्विट करत त्यांच्यावर टीकेची तोफ झोड उठवली आहे.  

केशव उपाध्ये हे ट्विट मध्ये म्हणाले, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, दुधाचे भाव कोसळले, शेती माल खरेदी केंद्र बंद आहेत, यांवर महाराष्ट्रातील सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तरी ही मंडळी गप्प आहेत. एक शब्दपण काढला नाही. डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच.. 

याबाबत अजित नवले म्हणाले, केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या दुरुस्तीच्या निषेधार्ह सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात जनसंघटनांच्या समन्वय समितीची बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तसेच मेधा पाटकर, सुभाष लोमटे यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्या बैठकीत आम्ही सर्वांनी मिळून गुरुवारी (दि. ३०) राज्यभर होत असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपState Governmentराज्य सरकारBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार