शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

एका शिक्षकाला दोन नोकºया कशा देणार? शिक्षणमंत्री तावडे यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:13 AM

रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते

मुंबई : रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. मात्र, आमदार कपिल पाटील दोन नोकरी करणाºया शिक्षकांना कायम ठेवा आणि अर्धनोकरी करणाºया शिक्षकांना घरी पाठवा असा आग्रह धरीत आहेत, हे कसे शक्य आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरून आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांच्या घरावर काळाकंदील लावून आंदोलन केले. त्यावर मंत्री तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, रात्रशाळांच्या शिक्षकांच्या नोकºया टिकाव्यात आणि त्यांनान्याय मिळावा यासाठी शासनाने चांगली पद्धत आणली. परंतु स्वार्थापोटी आमदार पाटील यांना शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे.युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र आमदार पाटील यांचे कोणाशीतरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. शिक्षकांना गणपती आणि दिवाळी सणांवेळी त्यांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपले खाते उघडले त्या शिक्षकांचा पगार सणाच्या आधी जमा झाला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आ. पाटील स्टंटबाजी करत आहेत, असा आरोप तावडे यांनी केला. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTeacherशिक्षक