शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

कोरोनाची लस येईपर्यंत हर्ड-इम्युनिटीच वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:22 IST

डॉ. जुगलकिशोर : दिल्लीत ६० टक्के लोकांत अँटिबॉडी बनल्यामुळे हर्ड-इम्युनिटी

नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना लसीबाबत विविध दावे केले जात असतानाच जगभरातही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत; परंतु सफदरजंगच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या महावीर तीर्थंकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिनचे विभागप्रमुख डॉ. जुगल किशोर यांचे म्हणणे आहे की, लसीपूर्वी समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड-इम्युनिटी) कोरोना नियंत्रित होईल. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांत कोरोनापासून निपटण्यासाठी संवेदनशील भागांची ओळख पटवून आक्रमक तपासण्या करण्याची रणनीती आखावी लागेल.

देशातील प्रमुख तज्ज्ञांमध्ये अग्रणी असलेले डॉ. किशोर यांनी ‘लोकमत’ला विविधांगी मुलाखत दिली. दिल्लीत वेगाने संक्रमण फैलावले व लोकांत प्रतिकारशक्तीही विकसित झाली. जुलैच्या सुरुवातीस असे २३ टक्के लोक होते. हे प्रमाण आता ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ४० ते ४५ टक्के लोकांत अँटिबॉडी विकसित झाल्यावर नव्या रुग्णांची संख्या आढळणे कमी होईल व ६० टक्के लोकांत अँटिबॉडी आढळल्यावर नवीन संक्रमणाचे प्रमाण न्यूनतम पातळीवर येईल.

आरोग्य मंत्रालयाने कोरोनावर तयार केलेल्या ६ तज्ज्ञ गटांमध्ये सहभाग असलेले डॉ. किशोर म्हणतात की, कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांच्या शरीरात प्रतिसंरक्षणाचा विकास होतो. अशा लोकांची संख्या जास्त झाल्यास ते उर्वरित लोकांसाठी सुरक्षा कवचासारखे काम करतात.कोरोनामुक्तीच्या प्रश्नावर डॉ. किशोर म्हणतात की, खूप सावधगिरी बाळगल्याने केवळ संक्रमणाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो. तो पूर्णपणे रोखला जाऊ शकत नाही. ज्या भागांत संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तेथेही ती उच्चांकी पातळीवर पोहोचल्यास वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. कोरोना संपणारही नाही आणि आताच्या सारखा त्रस्तही करणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस