शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनाची लस येईपर्यंत हर्ड-इम्युनिटीच वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:22 IST

डॉ. जुगलकिशोर : दिल्लीत ६० टक्के लोकांत अँटिबॉडी बनल्यामुळे हर्ड-इम्युनिटी

नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना लसीबाबत विविध दावे केले जात असतानाच जगभरातही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत; परंतु सफदरजंगच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या महावीर तीर्थंकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिनचे विभागप्रमुख डॉ. जुगल किशोर यांचे म्हणणे आहे की, लसीपूर्वी समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड-इम्युनिटी) कोरोना नियंत्रित होईल. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांत कोरोनापासून निपटण्यासाठी संवेदनशील भागांची ओळख पटवून आक्रमक तपासण्या करण्याची रणनीती आखावी लागेल.

देशातील प्रमुख तज्ज्ञांमध्ये अग्रणी असलेले डॉ. किशोर यांनी ‘लोकमत’ला विविधांगी मुलाखत दिली. दिल्लीत वेगाने संक्रमण फैलावले व लोकांत प्रतिकारशक्तीही विकसित झाली. जुलैच्या सुरुवातीस असे २३ टक्के लोक होते. हे प्रमाण आता ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ४० ते ४५ टक्के लोकांत अँटिबॉडी विकसित झाल्यावर नव्या रुग्णांची संख्या आढळणे कमी होईल व ६० टक्के लोकांत अँटिबॉडी आढळल्यावर नवीन संक्रमणाचे प्रमाण न्यूनतम पातळीवर येईल.

आरोग्य मंत्रालयाने कोरोनावर तयार केलेल्या ६ तज्ज्ञ गटांमध्ये सहभाग असलेले डॉ. किशोर म्हणतात की, कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांच्या शरीरात प्रतिसंरक्षणाचा विकास होतो. अशा लोकांची संख्या जास्त झाल्यास ते उर्वरित लोकांसाठी सुरक्षा कवचासारखे काम करतात.कोरोनामुक्तीच्या प्रश्नावर डॉ. किशोर म्हणतात की, खूप सावधगिरी बाळगल्याने केवळ संक्रमणाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो. तो पूर्णपणे रोखला जाऊ शकत नाही. ज्या भागांत संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तेथेही ती उच्चांकी पातळीवर पोहोचल्यास वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. कोरोना संपणारही नाही आणि आताच्या सारखा त्रस्तही करणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस