शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 21:21 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस 

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २४ तासात तब्बल ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोकण गोव्यात वैभववाडी ७१०, मुंबई (कुलाबा) ३३०, उरण ३२०, रोहा ३००, भिरा २९०, पालघर २६०, माथेरान, श्रीवर्धन २४०, मंडणगड २३०, माणगाव, पनवेल, पेण २२०, मुरुड, सुधागड पाली २१०, म्हसाळा २००, महाड, पोलादपूर, ठाणे १८०, अलिबाग, दापोली १७०, पेडणे १५०, हर्णे १४०, बेलापूर, दोडामार्ग, कल्याण, वाडा १३०, चिपळूण, उल्हासनगर १२०, भिवंडी, कर्जत, खेड ११०, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात राधानगरी २३०, गगनबावडा २१०, महाबळेश्वर १९०, आजरा १८०, चांदगड १७०, लोणावळा १६०, वेल्हे १३०, कागल, पन्हाळा १२०, कोल्हापूर ११०, गडहिंग्लज, शाहूवाडी ९०, दिंडोरी ८०, भोर, पौड मुळशी, शिरपूर ७०, निफाड, पाटण ६० मिमी पाऊस पडला.याचवेळी घाटमाथ्यावरील ताम्हिणी ३३०, कोयना (नवजा) ३००, शिरगाव, डुंगरवाडी २८०, दावडी, अम्बोणे २७०, कोयना (पोफळी) १९०, लोणावळा (टाटा) १७०, खोपोली १४०, वळवण ११० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात गोरेगाव १५०, आमगाव १२०, पारशिवनी ७०, गोंदिया, रामटेक, सौनेर, ६०, नागपूर, उमरेड ५० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात अंबड ३०, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

कोकणात आणखी ५ दिवस पाऊसयाबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले तरी कोकणात पुढील ५ दिवस पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण वगळता इतरत्र ९ ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील.त्यानंतर १०, ११ व १२ आॅगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.७ व ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ़़़़़़़़़़़

महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १३० मिमी पाऊसगुुरुवारी दिवसभरात मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला असून महाबळेश्वरमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (कुलाबा) ११, सांताक्रुझ २५, अलिबाग १४, जळगाव ११, पुणे ७, नाशिक ९ सातारा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.़़़़़़़़़़हवामान विभागाच्या अंदाजानुसार;  २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. वैभववाडी येथे अतिवृष्टीपेक्षा तिप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी चिन्नईमध्ये १ व २ डिसेंबर २०१५ मध्ये असाच विक्रमी पाऊस झाला होता़ त्यात जवळपास संपूर्ण चिन्नई शहर पाण्याखाली गेले होते़ मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी येथे १५ व १६ जून १९९५ मध्ये ४८ तासात तब्बल २ हजार ४९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी