शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

गारपीटग्रस्तांना तुटपुंजी मदत; हेक्टरी १८ हजारांत काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 2:09 AM

विदर्भ व मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांना राज्य सरकारने प्रति हेक्टर १८ हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर केली असून ती तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकºयांना राज्य सरकारने प्रति हेक्टर १८ हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर केली असून ती तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी किमान ५० हजार रुपये देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर मदतीसोबतच शेतकºयांना विशेष पॅकेज द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.राज्यात तीन दिवसांत १६ जिल्ह्यांतील सुमारे एक लाख ९0 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असून शेतकºयांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे २00 कोटी रुपये मिळण्याबाबत विनंती करणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारीदिली.भंडाºयात ४६० पोपटांचा मृत्यूगारपिटीचा फटका पक्ष्यांनाही बसला असून तुमसर शहरातील हनुमान मंदिर परिसरातील पिंपळाच्या झाडावरील ४६० पोपट जागीच मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी रात्री गारपीट झाल्यानंतर झाडाखाली मेलेल्या पोपटांचा अक्षरश: खच पडला होता. गोंदिया जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पक्ष्यांचा बळी गेला आहे. बगळे, कावळे, चिमण्यांचा मृत्यू झाला.अशी मिळणार मदत(रुपये/हेक्टरी)जिरायती पिके - ६ हजार ८00बागायती पिके - १३ हजार ५00विमाधारकांना भरपाई(रुपये/हेक्टरी)मोसंबी व संत्रा - २३ हजार ३00केळी - ४0 हजारआंबा - ३६ हजार ७00लिंबू - २0 हजारप्रति हेक्टर ५0 हजार द्याप्रति हेक्टर किमान ५0 हजार रुपये मदत देण्याची गरज आहे. ७२ तास उलटूनही अद्याप पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. किती शेतकºयांचा बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे? शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करू लागले आहेत.- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसविशेष पॅकेजची गरजआघाडी सरकारने २0१४मध्ये मदतीसोबतच विशेष पॅकेज दिले होते. शेतकºयांचे वीज बिल, कर्जाचे व्याज माफ केले होते. कर्ज वसुलीस स्थगिती दिली होती. आताही मदतीत भर टाकून कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार, बागायतीसाठी ४0 हजार तर फळबागांसाठी ५0 हजारांची मदत द्यावी.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषदत्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा!शेतकºयांनी तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा. त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. विमा कंपन्या तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकºयांची अडचण करतात. १० हजार रुपये शेत स्वच्छ करण्यासाठी लागतात. सरकारची मदत कुठे पुरणार?- खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस