शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:39 IST

मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यपाल कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन सरकारच्या शिफारशीवर तत्कालीन राज्यपालांनी निर्णय न घेणे, ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले. महाविकास आघाडीने पाठवलेली १२ जणांची यादी मागे घेण्याचा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय योग्य ठरवला असला, तरी त्यांनी ही यादी न स्वीकारल्याबद्दल खंत व्यक्त केली. उद्धवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका गुरुवारी फेटाळली.

न्यायालयाचे निरीक्षण

  • ‘२०२१ मध्ये यासंदर्भात निर्देश देऊनही राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी सादर केलेल्या यादीवर निर्णय घेतला नाही.
  • ही बाब अत्यंत अस्वस्थ करणारी आहे,’ असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
  • राज्यपालांनी १२ जणांच्या नावाबाबत काहीही निर्णय न घेतल्याने सरकारला ती यादी मागे घेण्याची मुभा आहे.
  • ६ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्रिमंडळाने पाठवलेल्या यादीवर अंतिम निर्णय न घेण्यात आल्याने अशा निर्णय प्रक्रियेच्या मधेच यादी मागे घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMLAआमदारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट