शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:39 IST

मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यपाल कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन सरकारच्या शिफारशीवर तत्कालीन राज्यपालांनी निर्णय न घेणे, ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले. महाविकास आघाडीने पाठवलेली १२ जणांची यादी मागे घेण्याचा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय योग्य ठरवला असला, तरी त्यांनी ही यादी न स्वीकारल्याबद्दल खंत व्यक्त केली. उद्धवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका गुरुवारी फेटाळली.

न्यायालयाचे निरीक्षण

  • ‘२०२१ मध्ये यासंदर्भात निर्देश देऊनही राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी सादर केलेल्या यादीवर निर्णय घेतला नाही.
  • ही बाब अत्यंत अस्वस्थ करणारी आहे,’ असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
  • राज्यपालांनी १२ जणांच्या नावाबाबत काहीही निर्णय न घेतल्याने सरकारला ती यादी मागे घेण्याची मुभा आहे.
  • ६ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्रिमंडळाने पाठवलेल्या यादीवर अंतिम निर्णय न घेण्यात आल्याने अशा निर्णय प्रक्रियेच्या मधेच यादी मागे घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMLAआमदारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट