शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकमधून कांदा आयातीच्या निर्णयावर सरकारची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 02:30 IST

महिनाभरात दिवाळीनंतर खरिपाचा कांदा बाजारात येणार असताना इतर देशांतून आयात करून भाव पाडण्याचाच हा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई/नाशिक : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील मेटल्स अ‍ॅण्ड मिनरल्स ट्रेडिंग कॉपोर्रेशनने (एमएमटीसी) पाकिस्तानमधूनकांदा आयातीसाठी निविदा काढल्याचे संतप्त पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटल्यानंतर सरकारने या निर्णयावर माघार घेतली आहे. निविदेत बदल करण्यात आला असून पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशातून कांदा आयात करता येईल, असे सुधारित निविदेमध्ये म्हटले आहे.

महिनाभरात दिवाळीनंतर खरिपाचा कांदा बाजारात येणार असताना इतर देशांतून आयात करून भाव पाडण्याचाच हा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकºयांबद्दल प्रेम उफाळून आले आहे का, असा सवाल काँग्रेसने केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हा शेतकरीविरोधी प्रकार असल्याचे म्हटले होते. एमएमटीसीने ६ सप्टेंबरला पाकिस्तान, इजिप्त, चीन, अफगानिस्तान आदी देशांतून २ हजार मेट्रिक टन कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली. २४ सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या होत्या. त्यांची वैधता १० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.निर्यात मूल्य ८५० डॉलरकांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकांमध्ये रोष निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य शून्यावरून ८५० डॉलर प्रति टन केले. यातून कांद्याची निर्यात कमी होईल व देशातील बाजारपेठांमध्ये कांदा उपलब्ध होऊन दरही नियंत्रित राहतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

टॅग्स :onionकांदाPakistanपाकिस्तान