शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:46 IST

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई - राज्यातील आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी, कालच सरकारने 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी 250 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्रीगर वन, ट्रीगर टू आणि ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे जे तालुके दुष्काळ यादीत बसले त्या 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच 700 मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा 250 मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच एक समिती गठीत करण्यात आली असून दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाजू असतील, याबाबत आलेली निवेदने असतील, याची तपासणी करून त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळRainपाऊसministerमंत्री