शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:38 IST

Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले.

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ''या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांना राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी केलेल्या घोषणे प्रमाणे हेक्टरी ८ हजार रुपयेच मिळणार आहेत. मात्र त्यात सरकारने काहीही वाढ केलेली नाही. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनावरूनही शब्द सरकारने शब्द फिरवला आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकार सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मात्र यामध्ये सगळ्या प्रकारचे कर्ज आहे का? आम्ही  पिक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज माफ केले होते. आता या कर्जमाफीमधून नेमका किती शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे, हा प्रश्नच आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण