शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:38 IST

Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले.

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ''या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांना राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी केलेल्या घोषणे प्रमाणे हेक्टरी ८ हजार रुपयेच मिळणार आहेत. मात्र त्यात सरकारने काहीही वाढ केलेली नाही. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनावरूनही शब्द सरकारने शब्द फिरवला आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकार सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मात्र यामध्ये सगळ्या प्रकारचे कर्ज आहे का? आम्ही  पिक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज माफ केले होते. आता या कर्जमाफीमधून नेमका किती शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे, हा प्रश्नच आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण