शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

जेवण करून जा, पण पाणी नका मागू ! मराठवाड्यात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:27 IST

डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात

अंकुश वाघ

आडूळ (जि. औरंगाबाद) : डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षालाकेवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. जेवण करून जा, पण पाणी नका मागू, असे सांगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

आडूळ बुद्रुक मुख्य बाजारपेठेचे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शासकीय टँकर सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते आणि तब्बल २५ दिवसांआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वांना खासगी टँकरद्वारे दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका कुटुंबाला महिन्याकाठी फक्त पाण्यावर साधारण अडीच हजार रुपये लागतात. अनेक जण आठवडाभर विनाआंघोळीचे राहतात. आंघोळीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते.

पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून ठेकेदाराला विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. - शेख शमीम नासेर, सरपंच, आडूळ

खोडेगाव येथील डीएमआयसीचा पाणी पुरवठ्याचा पॉईंट सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. - बळीराम कळमकर, ग्रामविकास अधिकारी, आडूळ

योजना रखडली२०१८ मध्ये दोन कोटी नऊ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा निघाला आहे. परंतु प्रशासन व ठेकेदारामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी