शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:23 IST

फडणवीसांच्या शपथविधीवेळी सक्रिय राहिलेले अधिकारी चिंतेत

मुंबई: राज्यातील सत्ता नाट्य अखेर महिनाभरानंतर संपुष्टात आलं. मात्र या कालावधीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला धावून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता भविष्याची चिंता सतावत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी मुख्य सचिव अजॉय मेहतांनी त्यांची सुट्टी रद्द केली. फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीसाठी मेहता चार्टर्ड प्लेननं मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते जवळपास दिवसभर राज भवनात उपस्थित होते. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता २१ नोव्हेंबरपासून सुट्टीवर होते. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे जबाबदारी सोपवून मेहता मुंबईबाहेर गेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी सुट्टी रद्द केली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड प्लेननं मुंबई गाठली. मध्यरात्रीनंतर मुंबईत दाखल झालेले मेहता २३ नोव्हेंबरला सकाळी राजभवनात होते.२३ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी, प्रधान सचिव आणि सचिव दर्जाचे अधिकारी राजभवनात उपस्थित होते. मात्र फडणवीसांचं सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती घेताच फडणवीस सरकारमधील प्रकल्पांना ब्रेक लावणारे काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या आणि त्यावेळी अतिशय सक्रियपणे काम केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना